Agriculture News, jobs

शेती विषयक बातम्या

विद्यार्थ्यांचा शेतीकडे वाढता कल

अत्याधुनिक शेती औजारांचा वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील २,२२९ लाभार्थ्यांना १८ कोटी २३ लाखांचे अनुदान मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

कृषी यांत्रिकीकरण योजनेचा २,२२९ शेतकऱ्यांना लाभ

अत्याधुनिक शेती औजारांचा वापर करुन शेतीचे उत्पादन वाढवण्याबरोबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील २,२२९ लाभार्थ्यांना १८ कोटी २३ लाखांचे अनुदान मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

पशेतीसाठी सौर ऊर्जा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस

शेतक-यांना नियमित वीज पुरविण्याच्या उद्देशाने शेतीपूरक माध्यमातून, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत 1 मेगावॅट दोन मेगावॅट क्षमतेचा एकूण 1, 000 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी निविदा मागवल्या आहेत.

सविस्तर वाचा...

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु व चिकू (मृग बहार) या 5 पिकांसाठी 25 जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबचविण्यांचे प्रस्तावित आहे.

सविस्तर वाचा...

निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड

“शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड : अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान” विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे कृषि विद्यापीठात आयोजन.

सविस्तर वाचा...

जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्र सामुग्री अर्थसहाय्य योजना

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाने ‘जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्र सामुग्री अर्थसहाय्य योजना’ सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे, जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.

सविस्तर वाचा...

कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनावर कार्यशाळेचे आयोजन

विदर्भ मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात नगदी पिक म्हणनू नावाजलेले कापसाचे पिक आता विविध कारणांनी चर्चेत आहे यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणत उद्रेक झालेल्या गुलाबी किंवा शेंदरी बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

सविस्तर वाचा...

पंदेकृवि : सीताफळ गर व बिज निष्कासन यंत्र

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी 'पंदेकृवि सीताफळ गर व बिज निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे सीताफळ प्रक्रिया उद्योगास मुलभूत दिशा मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

गुलाब उत्पादनाचे नियोजन व झाडांना विश्रांती देणे महत्त्वाचे

नुकसान टाळण्यासाठी जर फुले काढणी पुढे ढकलता आली तर उत्पादकांचा फायदा होतो. त्यासाठी फांदीवरील शेंड्याकडील भाग खुडून टाकावा म्हणजे फुलांची काढणी उशिरा सुरु होते.

सविस्तर वाचा...

झेंडू पिकासाठीचे खत व पाणी व्यवस्थापन

झेंडूचे पीक महाराष्ट्रात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास सण-उत्सव व लग्न सोहळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी असते

सविस्तर वाचा...

कांदा पिकाची लागवड तसेच त्यावरील रोग व कीड

महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यात करतात. कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यात काढणीस तयार होते.

सविस्तर वाचा...

सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन

विदर्भामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्त्वाची किड आहे, तरी शेतकरी मित्रांनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून, म्हणून शेतकरी बंधूंनी आपल्या सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून ह्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच नियंत्रणाचे उपाय योजावेत.

सविस्तर वाचा...

कांदा पिकाची लागवड तसेच त्यावरील रोग व कीड

महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यात करतात. कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यात काढणीस तयार होते.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज पुरवण्यासाठी सौर पथक

पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील शेतकर्यांना सोलर फीडरच्या मदतीने स्वस्त आणि खात्रीशीर वीज पुरवठा करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सविस्तर वाचा...

7% व्याजदरात 3 लाखांपर्यंत अल्पकालीन पीक कर्ज

शेतक-यांना 7 टक्के व्याजदरात 3 लाखांपर्यंत अल्पकालीन पीक कर्ज मिळेल, कारण सरकारने योजनेचा विस्तार करण्यास मंजुरी दिली आहे याचबरोबर शेतकरी समुदायासाठी स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 20,33 9 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

सविस्तर वाचा...

कपाशीवरील प्रमुख रसशोषक किडी व त्यांचे व्यवस्थापन

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक आहे. कपाशी पिकाला रसशोषक किडीचा धोका असतो, ज्यामुळे उत्पादनात घट होते. द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते.

सविस्तर वाचा...

सोयाबीन पिकाचे सरंक्षण व पाणी व्यवस्थापन

महाराष्ट्रात सोयाबीन पिकास पाने खाणा-या अळ्या, खोडमाशी या किंडीचा व तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडमाशीच्या प्रादुर्भाव झाल्यास बाल्यावस्थेत रोपाचे एखादे पान कडेने वाळू लागते आणि त्याची एखादी फांदी सुकलेली आढळते.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प

राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने आणि अंशत: स्वत:च्या निधीतून महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील ज्वारीची पेरणी व खत पद्धती

भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.

सविस्तर वाचा...

भाताच्या बियाण्याची निवड व बियाणे प्रक्रिया

आपल्या देशात भात उत्पादनातील हरीक्रांतीची सुरुवातही सन १९६४ मध्ये ताय चुंग स्थानिक १ व १९६६ मध्ये आय. आर. –८ ही भात जातींची लागवडी द्वारे झाली.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील आल्याची लागवड व त्यासाठी मिळणारे अनुदान

आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात आल्याच्या माहीम या स्थानिक जातीची लागवड करतात. या जातीमध्ये मोक्या व आंगऱ्या असे दोन प्रकार आढळतात.

सविस्तर वाचा...

खरीप पिकांवरील खुरपडीचे नियंत्रण

खरीप पिकाची पेरणी झाल्याबरोबर खुरपडीचा प्रादुर्भाव पिकांवर रोपावस्थेत होतो. खूरपडी म्हणजे विविध प्राण्यांचा एकत्रीत प्रादुर्भाव यामध्ये पक्षी, खार,वाणी, नाकतोडे, वायवर्म इत्यादींचा सामावेश होतो. ह्या किडींचा प्रादुर्भाव बहुभक्षी असून एकदल, व्दिदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर दिसून येतो.

सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

महसूल व वन विभाग शासन निर्णय दि.२४ जुलै, २०१५ नुसार बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत यवतमाळ जिल्हयातील १८४८ गावामध्ये ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे व रू. 1 लक्ष याप्रमाणात निधी संबंधित ग्रामस्तरीय समित्यांना वितरीत करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांसाठी पीककर्ज आता फक्त 4 टक्के दरात मिळणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना कमी दरात पीककर्ज देण्याला मंजुरी दिली आहे. आता 2 टक्के सबसिडी आणि वेळेवर कर्ज भरल्यास 3 टक्के सवलत, अशी एकूण पाच टक्के रक्कम सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल.

सविस्तर वाचा...

नवापूर जिल्ह्यातील देशी तूरडाळीला ‘जीआय’ मिळाले

हुमळी अळी ( होलोट्रीचीया प्रजाती ) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामधे होलोट्रीचीया सेरॅटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने पिकाचे नुकसान होते. ह्या किडीमुळे विविध पिकाचे ३० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.

सविस्तर वाचा...

हुमळी अळी व त्यापासून पिकांचे संरक्षण

हुमळी अळी ( होलोट्रीचीया प्रजाती ) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामधे होलोट्रीचीया सेरॅटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने पिकाचे नुकसान होते. ह्या किडीमुळे विविध पिकाचे ३० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.

सविस्तर वाचा...

यंदा कापूस लागवडीत दुपटीने वाढ

देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत जून महिन्यात पावसाच्या चांगल्या उपस्थितीमुळे कापूस लागवडीने चांगला वेग पकडला आहे. या वर्षी ३० जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल दुपटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाचा...

रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ द्वारे आंतरमशागतीचे नियोजन

रुंद वरंबा सरी पद्धत ही विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. या पद्धतीमध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र म्हणजेच बीबीएफ उपयुक्त आहे.

सविस्तर वाचा...

ज्वारीवरील खोड माशीवर करावयाच्या उपाययोजना

जूलै महिन्यामधे ज्वारीवर खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तरी शेतकरी बंधुनी शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीचा बंदोबस्त करावा.

सविस्तर वाचा...

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनाी

२०१२च्या दुष्काळामुळे राज्यातील जो शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होती. त्यानुसार राज्य सरकारने विविध घटकांशी चर्चा करुन कर्जमाफीचा निर्णय घेतला. ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना, असे या कर्जमाफीला नाव देण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

ड्रम सीडरच्या साह्याने भात रहूची पेरणी करताना घ्यावयाची काळजी

ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करताना बियाण्यास जास्त मोड येऊ देऊ नयेत. कारण जास्त मोड येऊ दिल्यास बियाणे एकमेकांत गुंतून राहते.
जिथे पेरणी करावयची आहे त्या क्षेत्रातील तण काढून स्वच्छता करावी.

सविस्तर वाचा...

चिकूवरील फायटोप्थोरा रोगकारक बुरशीचे नियंत्रण करण्याच्या पद्धती

फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रसाराची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत,
पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या फळांवर बुरशी धागे व असंख्य बीजे तयार होतात.

सविस्तर वाचा...

गोंदिया जिल्हा मासेमारीचे केंद्रस्थान होण्याच्या मार्गावर

राज्याच्या मासेमारीचे धोरण गोड्या पाण्याला पुढे ठेवून धोरण जाहीर करण्यात येईल. ४१ हजार कोटींचे कर्ज सागरी मासेमारी करणाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच आता नाबार्डकडून मत्स्य सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

कृषी युवा सन्मान पुरस्कार -2017

मानव सेवा फाऊंडेशन आणि मीडिया एक्झिबिटरस यांनी नाशिकमध्ये 23 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या 5 दिवसांचे 12 व्या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शन "कृषिथॉन -2017" चे आयोजन केले आहे. 'कृषी युवा'वर लक्ष केंद्रित करून ‘कृषिथॉन’ आयोजित केले जात आहे.

सविस्तर वाचा...

चिकूवरील फायटोप्थोरा रोगकारक बुरशीचे नियंत्रण करण्याच्या पद्धती

फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रसाराची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत,
पावसाळ्यात जमिनीवर पडलेल्या फळांवर बुरशी धागे व असंख्य बीजे तयार होतात.

सविस्तर वाचा...

आयसीएआरला पशुधनांसाठी फीड ब्लॉक मशीन प्राप्त

आयसीएआर- मध्य तटीय कृषी संशोधन संस्था (सीसीएआरआय) ने त्यांच्या पशुधनाच्या दैनिक आहाराविषयक गरजांशी निगडीत राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) योजनेचा एक भाग म्हणून फीड ब्लॉक मशीन विकत घेतले आहे.

सविस्तर वाचा...

नवीन मोबाईल अॅप्लीकेशन खतांचा तंतोतंत उपयोग करण्यास मदत करेल

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एक मोबाईल अॅप्लीकेशन विकसित केले आहे जे शेतकऱ्यांना विशिष्ट शेतीसाठी विशेषतः खतांचा तंतोतंत उपयोग करण्यास मदत करेल.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्रातील संशोधक ईशान्येकडील जैवसंसाधने विकसित करण्यासाठी उत्सुक

स्ईशान्येचे महत्त्व लक्षात घेता, राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी (RGCB),थिरुवनंतपुरम आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS),पुणे यांच्या संचालकांनी ईशान्येस भेट दिली व इम्फालमधील बायोरिसोर्सेस अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IBSD) सोबत एक सामंजस्य करार केला.

सविस्तर वाचा...

महाराष्ट्राच्या मातीची पोषणमूल्य वाढविण्यासाठी आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

स्वस्त आणि उच्च रासायनिक कीटकनाशकांचा सतत वापर केल्यामुळे जमिनीचा पोषक मूल्य कमी होत आहे. अन्न आणि कृषी संघटना (एफएओ) चे भारतातील प्रतिनिधी श्याम खडका यांनी हे निवेदन केले.

सविस्तर वाचा...

रब्बी तेल बी पीकांच्या लागवडी क्षेत्रात वाढ

सॉल्वेंट एक्सट्रैक्टर्स एसोसिएशन ऑफ इंडिया व्यापार संघटना ( एस र्ई ए ) त्याच्या अहवालात म्हटले आहे 2016-17 साठी रबी तेल बी पिकाखालील क्षेत्र 7.14 टक्के वाढून 91.9 लाख हेक्टर झाले आहे, जे गतवर्षी 85.77 लाख हेक्टर होते.

सविस्तर वाचा...

भारतीय आंबे ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत उतरण्यास सज्ज

ऑस्ट्रेलियन या हंगामात भारतीय आंब्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. देशातील आंब्याचा पहिला माल ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

पाथर्डी येथे पोस्ट हार्वेस्ट अभियांत्रिकी व तंत्रज्ञान डॉ. पं. दे.कृ. वि. अंतर्गत कृषि प्रक्रिया केंद्राची स्थापना करण्यात आली.

अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे संपूर्ण महाराष्ट्राकरीता कृषी प्रकिया विभागाशी संबंधीत नवनवीन तंत्रज्ञानाचे संशोधन तसेच शेतकी, महिला व ग्रामिण तरूण यांना गरजेनुसार कृषि प्रक्रिया तंत्रज्ञान पुरवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान केंद्र उपलब्ध आहे.

सविस्तर वाचा...

उत्पादकांच्या मेहनतीमुळे व चांगल्या हवामानामुळे द्राक्ष निर्यातीत चांगली वाढ

मागील हंगामाच्या तुलनेत 2016-17 च्या द्राक्ष हंगामांमध्ये (डिसेंबर ते एप्रिल) नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यात 8.33 टक्क्यांनी वाढली आहे. 2016-17 च्या हंगामात जिल्ह्याच्या निर्यातीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा...

कृषी क्षेत्रासाठी 'एक राष्ट्र, एक बाजार' सरकारची योजना

नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (NDA) सरकार एक सामान्य कृषी बाजार तयार करण्यावर काम करत आहे ज्यामुळे शेतकर्यांचा भरपूर फायदा होईल आणि भारतातील कुप्रसिद्ध शेती-उत्पादनांच्या बाजारपेठांची कार्यक्षमता वाढेल.

सविस्तर वाचा...

या वर्षी देशातील कृषी उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशभरात मान्सून चांगला राहिल्याने कृषी उत्पादनात 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या सुधारीत अंदाज पत्रकात, चालू वर्षी गहू, तांदूळ आणि डाळींच्या उत्पादनात एकूण 27 कोटी 33 लाख 80 हजार इतकी विक्रमी उत्पादन राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

2020 पर्यंत भारताच्या जैविक उत्पादनांच्या निर्यातीत तिप्पटीने वाढण्याची शक्यता.

कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपाडा) च्या मते, भारतीय शेतक-यांनी 1.35 दशलक्ष टन (एमटी) प्रमाणित सेंद्रीय उत्पादनांची निर्मिती 2015-16 मध्ये केली आहे ज्यामध्ये सर्व प्रकारच्या अन्नधान्य उत्पादने जसे ऊस, यापैकी 263,687 टन निर्यात 2 9 .8 दशलक्ष (1 9 00 कोटी रुपये) एवढी आहे.

सविस्तर वाचा...

शेतीमाल विकण्याकरता येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा सरकारचा चांगला प्रयत्न

कृषी-बाजारांना उदारीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन कायदा मांडला आहे. जो कायदा पारंपारिक एपीएमसी मंड्यांचा मक्तेदारी बंद करण्याचा प्रयत्न करेल आणि खाजगी कंपन्यांना आणि इतरांना होलसेल मार्केट सेट करण्याची परवानगी देईल.

सविस्तर वाचा...

नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूरमधील दोंगरगाव येथे राज्याचा पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन केले. राज्यातील सर्व 2,065 महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर मंत्री सह 'महावेध' प्रकल्पाची सुरूवात केली आहे.

सविस्तर वाचा...

मराठवाड्यातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे कोरडवाहू फळबागांवर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या येथील हिमायत बाग फळ संशोधन केंद्र, पुढील काळात कोरडवाहू फळबागांवर भर दिला जावा, यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे मराठवाड्यातील सततच्या कमी पर्जन्यमानामुळे फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

सविस्तर वाचा...

कुक्कुटपालन विकासासाठी राज्यात ‘स्वयंम’ प्रकल्प

राज्याच्या ग्रामीण भागांत परिसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यासह आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आहारात अंड्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

परीक्षा न देता कृषिसेवक बनण्याची संधी.

राज्यात कृषी विभाग लवकरच ७३० पद भरणार आहे. कृषी सेवकांच्या भरतीत घोळ झाल्यानंतर आता दहावी आणि पदवीतील गुणांचा विचार करून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. परीक्षा न घेता थेट गुणांवर आधारित निवड करण्याची प्रक्रिया अलीकडच्या काळात पहिल्यांदाच होत आहे, हे विशेष.

सविस्तर वाचा...

नाशिकची वाईन, कोकणातील कोकम आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला GI मानांकन

आशिया खंडातील जागतिक स्तरावरील विविध खाद्यपदार्थांची चव चाखता यावी आणि या खाद्यपदार्थांची जगाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या ‘थाईफेक्स - २०१७’ मध्ये नाशिकची वाइनदेखील झळकणार आहे.

सविस्तर वाचा...

शेतक-यांच्या दृष्टीने गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग व फायदे

इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.

सविस्तर वाचा...

शासनाकडून मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान

आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावरच अनुसूचित जाती आणि नवबौद्घांसाठी मिनी ट्रॅक्टरचे पैसे जमा होणार आहे. बचत गटांना साडेतीन लाख रुपये मिळतील. यात ९० टक्के शासकीय, तर उर्वरित हिस्सा बचत गटांचा असेल.

सविस्तर वाचा...

मोसंबी पिकावरील डिंक्या (फायटोप्थोरा) रोगाचे व्यवस्थापन

मोसंबी पिकावरील डिंक्या रोगाची लक्षणे:
रोपवाटिकेत रोपे कोलमडून पडतात कारण, फायटोप्थोरामुळे 20% रोपे रोपवाटिकेतच मरतात.
रोपवाटिकेतील रोपांच्या मुळांना रोगांची लागण होऊन मुळे कुजतात आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.

सविस्तर वाचा...

हळदीचे उत्पादन वाढल्याने दर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हळदीच्या बाजारासाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या सांगलीच्या बाजारात या वर्षी हळदीची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. किमान दराचे कोणतेच संरक्षण नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभीच क्विंटलला ७000 पासून १२000 पर्यंत दर मिळत असला तरी आवक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात होऊ लागल्याने सांगलीच्या बाजारावर प्रभुत्व असलेले व्यापारी दर पाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सविस्तर वाचा...

निवासी फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम.

पाच दिवसीय पुणे येथील निवासी फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम.

सविस्तर वाचा...

निळे - हिरवे शेवाळ (जिवाणू खत) वापरण्याची पद्धत

शेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये.

सविस्तर वाचा...

शेतमालाच्या ब्रँडिंगसाठी महाराष्ट्रात पहिला प्रयोग करण्यात येत आहे

राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अशी माहिती दिली कि, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी अतिशय उच्च दर्जाची फळे, भाजीपाला, फुलांचे उत्पादन करतात. त्याचे ब्रँडिंग महाराष्ट्र पणन मंडळातर्फे करून इतर राज्यांबरोबर विदेशातही याची विक्री करण्याचे नियोजन केले जात आहे.

सविस्तर वाचा...

पूर्व विदर्भामध्ये हळद लागवड व प्रक्रियेतून शेतकऱ्यांची उन्नती होत आहे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वद्यापीठ अकोला येथील उद्यानविद्या विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे मसाला पिकारील प्रकल्पा अंतर्गत वायगाव ( तु ) ता. भाद्रावतीपूर जिल्हा. चंद्रपूर येथे मसाला पिक लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रशिक्षणास चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा या जिल्यातील एक ण ८० शेतकरी सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा...

वाशिम जिल्ह्यातील ४६ हजार कृषिपंपांना ‘ऑटो स्विच’

वाशिम: जिल्ह्यातील तब्बल ४६ हजारांच्या आसपास कृषिपंपांना ऑटो स्विच बसविलेले आहेत. यामुळे वीज उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक ताण येत असून, रोहित्र जळण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. महावितरणकडून सर्वांगाने नुकसानदायक ठरू पाहणारे ऑटो स्विच काढून टाकण्याबाबत युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

सविस्तर वाचा...

शेतकऱ्यांना 893 कोटी रुपयांची राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून नुकसान भरपाई

मुंबई: राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसान भरपाई, रब्बी हंगाम 2015-16 मधील 8 अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत मंजूर झाली आहे.

सविस्तर वाचा...

देखणेपणामुळे पंजाबी संत्रीची निर्यात वाढली

अस्सल चवीपेक्षा देखणेपणात मात करणारा ठरल्याने पंजाबच्या देखण्या संत्रींच्या तुलनेत नागपुरी चवदार संत्री निर्यातीत माघारली आहेत. श्रीलंका, बांगलादेश, रशिया व काही आखाती देशांत गत दोन वर्षांपासून नागपुरी संत्रा म्हणून ओळख असणाऱ्या विदर्भातील संत्री निर्यातीस प्राधान्य असे, पण यंदा पंजाबची संत्री पुढे गेली. त्याचे मुख्य कारण, भाव कमी व संत्र्यांच्या देखणेपणाला दिले जात आहे.

सविस्तर वाचा...

कृषि चिकित्सालय तथा शेतकरी प्रशिक्षण केंद्रे

महाराष्ट्र राज्यामध्ये शेतक-यांना प्रगत कृषि तंत्रज्ञानाचा जलद गतीने व प्रभावीपणे प्रचार व प्रसार होण्यासाठी व त्याद्वारे शेतक-यांना त्या त्या भागातील प्रमुख पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषि विभागाच्या प्रक्षेत्रावर कृषि चिकित्सालय तथा शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन १९९७-९८ पासून करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी निळे - हिरवे शेवाळ

पिकांना नत्र खत दिल्यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. रासायनिक नत्र खतांच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेत, तसेच शेतकयांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेकदा रासायनिक व सेंद्रीय खते देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. भात पिकास नत्र खताची अत्यंत आवश्यकता असते, परंतु भात पिकास दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५ टक्के नत्रच भात पिकाला मिळते आणि उरलेला नत्र पाण्यावाटे खाली झिरपून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून किंवा हवेत उडून जातो.

सविस्तर वाचा...

खरीप पिकाचे बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्गन कार्यक्रमाचे आयोजन

बदलत्या स्पर्धात्मक परिस्थितीत शेतकरी बंधू भगिनींनी केवळ बाजारू बियाणांचे खरेदीदार न राहता योग्य प्रशिक्षण पद्धतींचे प्रभावी अंमलबजािणीद्वारे घरघुती बियाणे उत्पादित करीत शाश्वत शेतीचा मूलमंत्र अंगीकारावा असा संदेश वजा सल्ला डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ प्रदीप इंगोले यांनी दिला.

सविस्तर वाचा...

कृषी क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानासाठी सर्बियातील तज्ज्ज्ञ पथकाची मदत घेणार

राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढववण्यासाठी येथील शेतीचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सुचववण्यासाठी सर्बियातील तज्ञांचे पथक राज्यांस भेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सविस्तर वाचा...

सौर ऊर्जे द्वारे मासे सुकविने प्रशिक्षण कार्यक्रम

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ अंतर्गत) येथे इच्छूक उमेदारांसाठी दोन दिवसांचा सौर ऊर्जे द्वारे मासे सुकविने (Solar drying of fish) या विषयावर दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

पिक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड

मुंबईः शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. या मध्ये शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात

सविस्तर वाचा...

पीक आणेवारी ठरवण्यासाठी अँड्रॉईड अॅपचा वापर

तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकारचा देखील शेती तंत्रज्ञानावर भर आहे. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आता पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काढण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत.

सविस्तर वाचा...

वायरलेस ठिंबक सिंचन योजना- शेतकऱ्यांसाठी वरदान

अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतून मोठे उत्पादन घेतात. सांगलीच्या कवलापूरमधील शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षारपड जमिनीवर द्राक्षाचं पिक घेतले आहे. वायरलेस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सांगलीतील शेतकरी द्राक्षाचं भरघोस पिक घेत आहेत.

सविस्तर वाचा...

बँकांनी शेतकऱ्यांसाठी ई-पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना ई-पेमेंटद्वारे खते, बि-बियाण्यांची खरेदी करता यावी, यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बँकांनी राज्य सरकारच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांना ई-पेमेंट खरेदी करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

सविस्तर वाचा...

पीक विमा काढलेला नसला तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक मोठं पाउल उचलले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतंर्गत भरपाईची जी रक्कम दिली जाते, त्या रकमेच्या 50 टक्के रक्कम शासनाकडून मदत म्हणून देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

कोल्हापुरातील ४५ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाने, कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी ३१ मार्च १९९७ ते ३१ मार्च २००७ या काळात घेतलेले पीककर्ज माफ करा, असा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे एकूण ११२ कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १, ८७,००० कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा २४ टक्क्यांनी जास्त म्हणजे १, ८७,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

नाशिक व वर्धा जिल्ह्यात ऑनलाईन सातबाऱ्याला सुरवात.

आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून शेतकऱयाांना ऑनलाईन सातबारा उतारा देण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने या कामाला गती द्यावी, असे आवाहन मुख्यमांत्री देवेंद् फडणवीस याांनी येथे केले.

सविस्तर वाचा...

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीक कर्जावरील व्याज माफ.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ केलं आहे. या निर्णयाने एकूण 660 कोटी रुपयांचं व्याज सरकारनं माफ केलं आहे.

सविस्तर वाचा...

18 कीटकनाशकांच्या वापरावर केंद्राकडून बंदी

18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे, कारण हे कीटकनाशक मानवी आणि पशु-पक्षांना हानिकारक आहेत. यासंबंधित आदेश संबंधित विक्रेता, निर्माता आणि राज्य सरकारला केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...












Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com